महाराष्ट्राचे “दादा” गेले…
28 जानेवारीची सकाळ महाराष्ट्रातील जनतेला सुन्न करणारी ठरली. उमद्या नेतृत्वाच्या अकाली जाण्याची बातमी मनाला चटका लावणारी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ठामपणे उभा राहणारा, निर्णयक्षमतेसाठी ओळखला जाणारा आणि जनतेशी थेट संवाद साधणारा…
