सहा गंभीर घटक – ज्यांनी भारताची अपरिमित हानी केली
सन १९४७ ते २०२५ या ७८ वर्षांच्या कालखंडात भारताने एकूणात बरीच मजल मारलीय. मात्र याच ७८ वर्षांत ‘कम्युनिस्ट चीन’ आमच्या कितीतरी पुढे गेलाय. आमचे अजूनही प्रचंड काम बाकी आहे जे…
सन १९४७ ते २०२५ या ७८ वर्षांच्या कालखंडात भारताने एकूणात बरीच मजल मारलीय. मात्र याच ७८ वर्षांत ‘कम्युनिस्ट चीन’ आमच्या कितीतरी पुढे गेलाय. आमचे अजूनही प्रचंड काम बाकी आहे जे…
समोर कितीही दुःखाचा डोंगर उभा असला, तरी त्या डोंगराला सामोरे जाण्याची हिंमत जर मनात असेल, तर एक स्त्री समाजासाठी काय करू शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे सुनेत्रा पवार(Sunetra Pawar). “याची…
३० जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ (Punha Ekda Sade Made Teen) हा बहुप्रतीक्षित चित्रपट आता पुन्हा एकदा तेवढ्याच जोशाने आणि तेवढीच धमाल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी…
मराठी चित्रपटसृष्टीत(Marathi Movie) सध्या चर्चेचा विषय ठरलेला बहुप्रतिक्षित ॲक्शन चित्रपट ‘आफ्टर ओ.एल.सी’(After OLC) अखेर आपल्या रिलीज डेटसह सज्ज झाला आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला हा दमदार, ॲक्शन-पॅक्ड सिनेमा ६ फेब्रुवारी…
विरार : विरार येथील विवा महाविद्यालयाच्या(Viva College) विद्यार्थिनीने मुंबई विद्यापीठाच्या (University of Mumbai) अंतिम परीक्षा निकालात घवघवीत यश संपादन करत सुवर्णपदक पटकावले आहे. या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेला नवी…
अंधेरी : अंधेरी (Andheri) येथील चार बंगला (Four Bungalow) परिसरातून एका पादचाऱ्याला अचानक धडक देऊन पळून जाण्याचा प्रकार समोर आला आहे. रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याला वेगाने जाणाऱ्या एका बाईकस्वाराने धडक…
मुंबई, दि. २८ : राज्यातील धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्के पेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त/सदस्यांची संख्या असलेल्या बौद्ध (Buddhist) समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना…
राणी मुखर्जीच्या(Rani Mukerji) बहुप्रतिक्षित ” मर्दानी 3 ” (Mardaani 3)हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून सिनेमाची कथा मुलींच्या बेपत्ता होण्याच्या आणि अपहरणाभोवती फिरते. यशराज फिल्मस्ची निर्मिती असलेल्या अभिराज मिनावाला यांच्या…
नवी दिल्ली, २९ : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (77th Republic Day) दिल्लीतील (Delhi)कर्तव्यपथावर (Kartavyapath) पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राच्या(Maharashtra) सांस्कृतिक वैभवाचे सादरीकरण सर्वोत्कृष्ट ठरले आहे. यंदाच्या संचलनामध्ये राज्यांच्या चित्ररथांमध्ये…
28 जानेवारीची सकाळ महाराष्ट्रातील जनतेला सुन्न करणारी ठरली. उमद्या नेतृत्वाच्या अकाली जाण्याची बातमी मनाला चटका लावणारी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ठामपणे उभा राहणारा, निर्णयक्षमतेसाठी ओळखला जाणारा आणि जनतेशी थेट संवाद साधणारा…