Category: Social

मुंबई जल मेट्रो प्रकल्प होणार?

खा. रवींद्र वायकरांचे मंत्री नितेश राणेंना पत्र जोगेश्वरी: मुंबईच्या वाहतूक समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी खासदार रविंद्र वायकर (MP Ravindra Waikar) यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Minister Nitesh Rane)…

मरोळ मध्ये निर्माण होणार जंगल

अंधेरी: अंधेरी (पूर्व), मरोळ येथील मिठी नदीकाठी १२,९६४ चौरस मीटर (३.२ एकर) मनोरंजन भूमी मुंबईतील पहिले सार्वजनिक नागरी वन म्हणून विकसित केली जाणार आहे. विकास योजनेअंतर्गत (डीपी) मनोरंजन भूमी (आरओएस…

बोरीवलीत १३ मार्च रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा’

मुंबई: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर आणि सायली पदवी महाविद्यालय, बोरीवली यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील तरुण-तरुणींसाठी भव्य ‘महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा…

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्रमांक ८६ ने अनोख्या पद्धतीने केली साजरी

अंधेरी- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्रमांक ८६ चे उपशाखाप्रमुख धर्मेश राठोड यांनी वेगळ्या पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.…

शिवसेना शाखा क्रमांक 79 करणार अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका व सेवाधारी स्त्रियांचा सन्मान

अंधेरी- जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना शाखा क्रमांक 79 च्या वतीने प्रभागातील अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका व सेवाधारी स्त्रियांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा मंगळवार, 10 मार्च रोजी सायंकाळी 7…

शिवसेनेतर्फे मरोळमध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव 2026 चे आयोजन

अंधेरी- शिवसेना अंधेरी पूर्व विधानसभा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शुक्रवार, ०६ मार्च २०२६ रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी ११.०० वाजता सत्यनारायण…

मरोळ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

अंधेरी – थोर क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी मरोळ येथील सावरकर संकूल, कदम वाडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जनकल्याण सहकारी बँकेचे…

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट

मुंबई, दि. २५ : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाने राबविलेल्या सातत्यपूर्ण उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून जानेवारी २०२६ मध्ये अपघाती मृत्यूंमध्ये ८.०५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. जानेवारी २०२५…

मुंबई पोलिसांच्या १२९० वाहनांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई, दि. २६: मुंबईत आणि महानगर परिसरात घडलेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी जलद गतीने पोहोचणे, १०० आणि ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर आलेल्या तक्रारीच्या कॉलवर विनाविलंब पोहोचणे यासाठी मुंबई पोलीस दलात १२९० नवीन…