मुंबई उच्च न्यायालयातील तब्बल ७९ वर्ष जुना खटला निकाली
मुंबई, दि. १९ : मुंबई उच्च न्यायालयाने(Bombay High Court) नुकताच एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. स्वातंत्र्यानंतरचा म्हणजेच 7 ऑक्टोबर 1947 रोजी दाखल झालेला एक दिवाणी दावा तब्बल 79 वर्षांनंतर निकाली…
