पाणी नसल्याने अंधेरी, धारावी, वांद्रे परिसरातील हजारो नागरिक त्रस्त
मुंबई: मंगळवारी सकाळी पवई(Powai) येथील तानसा(Tansa Pipe Line burst) जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती झाली. परिणामी, दुरुस्तीचे काम करण्यासाठी मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे मुंबईकरांना त्रास सहन…
